पोस्ट्स

एक हजार पीस भरली आता, परीक्षा केंद्रावर बॅग ठेवण्यासही वेगळा चार्ज.

छ त्रपती संभाजीनगर :  राज्यात तलाठी भरती करण्यासाठी टीसीएस कंपनी राज्यभरात परीक्षा घेत आहे. परीक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर ११ वाजता सुरू झाला. त्यामुळे तीन शिफ्टमधील परीक्षा विस्कळीत झाल्या.परीक्षेसाठी १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरही शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील आयवॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात युवकांकडून बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज तीन शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात टीसीएस कंपनीचे आयऑन डिजिटल हे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. त्याशिवाय सेव्हन हिल येथे बायटेझ इन्फोटेक, शहानुरमिया दर्गाह येथे युआन डिजिटल, पीईएस अभियांत्रिकी, आयसीएम इंजिनिअरिंगसह इतर ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. या सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजताच पहिल्या सत्रातील परीक्षेचे आयोजन केले होते. एकूण १०० प्रश्नांचा हा पेपर देण्यासाठी सकाळी ८ वाजताच परीक्षार्थी केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी ८ वाजता क...

कंडक्टरला आता रोख नव्हे, एटीएम ने द्या पैसे यापुढे एटीएम व यूपीआय द्वारे करता येणार तिकीट.

इमेज
न्यूज नेटवर्क, मुंबई: एस.टी.च्या ईटीआयएम मशीनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील 'तू-तू में में' आता इतिहासजमा होणार आहे.  कारण एस.टी. महामंडळाने बसमध्ये प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन वाहकांना उपलब्ध केले आहेत.त्यामुळे वाहकही स्मार्ट झाले असून, खिशात रोख पैसे नसतानाही एस.टी.तील प्रवाशांना आता गुगल-पे, फोन पे कार्ड पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे. एस.टी. महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या अँड्रॉइड प्रणालीवर आधारित नवीन ईटीआयएम तिकीट मशीन पुरविण्यासाठी निविदा काढली होती. तसेच नवीन प्रणालीमधून वाहकांद्वारे प्रवाशांना विविध पर्यायांमधून तिकिटांचे पेमेंट करण्याची सुविधा आहे. या नव्या ई- तिकीट मशीन ॲंड्रॉईड सॉफ्टवेअरवर काम करणार असल्याने त्याचा फायदा एस.टी. प्रशासनाला, तसेच प्रवाशांनादेखील होणार आहे. या मशीन आधुनिक असल्याने ई-तिकीट काढण्याबरोबरच त्यात प्रवाशांना तिकिटाचे विविध पर्याय मिळणार आहेत. आधीच्या ईटीआयएम मशीन वारंवार नादुरुस्त होत होत्या. एस.टी.चा ठावठिकाणा...

नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात? सापांची उत्पत्ती कशी झाली,?काय आहे अख्याईका. घ्या जाणुन

इमेज
श्रावण हा सणांचा राजा. श्रावण सुरु झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो, नागपंचमी. आज नाग देवतेची चित्रे काढून,  त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो.शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायांमध्ये नाग देवतेला महत्त्व आहे. नाग ही सृजनात्मक देवता आहे, असे समजले जाते. महाराष्ट्र प्रांतात अनेक महिला नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात. किंवा ज्यांना भाऊ असेल त्या महिला विशेषत्वाने हा उपवास करतात. नागपंचमीला भावाचा उपवास का करतात, पंचमीलाच नागपंचमी का साजरी करतात, नागपंचमीसंदर्भात कोणत्या आख्यायिका आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. श्रावण हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. श्रावणात शिवपूजनाला खूप महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रतांप्रमाणे श्रावणात सण-उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म...

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू

इमेज
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे कांदा निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतील असा 31 डिसेंबर 2023  Onion Price : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केली आहे. यामुळे कांदा निर्यात कमी होणार असल्याने कांद्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे. नवी दिल्ली  :   कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त...

गुगलचा थेट इशारा; एक डिसेंबर सून जीमेल सह,'या युजरचे अकाउंट होणार बंद.

इमेज
G oogle:  गुगलकडून (Google) युजर्सना एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. आता कंपनीकडून गरज नसलेले सर्व अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच, ज्या अकाउंटचा वापर होत नाहीये असे अकाउंट्स (Google Account) बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.एका रिपोर्टनुसार, 1 डिसेंबर 2023पासून गुगलकडून सर्व इनअॅक्टिव्ह (Google Inactive Account) अकाउंट्स बंद करण्यात येणार आहेत. गुगलकडून शनिवारी एक मेल पाठवण्यात आला आहे. यात म्हटल्याप्रमाणे इनअॅक्टिव्ह अकाउंट बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच दीर्घकाळापासून ज्या अकाउंट्सचा वापर केला जात नाहीये असे अकाउंट्स आता गुगलच्या रडारवर आहेत. हे इनअॅक्टिव्ह अकाउंट्स गुगल बंद करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, गुगल सध्या या इनअॅक्टिव्ह अकाउंट्सबाबत थेट अॅक्शन घेत आहे. गेल्या काही वर्षांत इनअॅक्टिव्ह अकाउंट्सच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच गुगलने हे अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा युजर्स अकाउंट तयार करुन पुढे विसरुन जातात. मग कित्येक वर्षे त्या अकाउंट्सचा वापर केला जात नाही. असे अकाउंट्स आता थेट बंद होणार आहेत. खरं तर कोणतेही अकाउंटवरुन मेसेज क...

सच्ची दिल को छूने वाली प्रेम कहानी हिंदी में

  सच्ची दिल को छूने वाली प्रेम कहानी हिंदी मेंजब हम प्रेम (love) शब्द को सुनते है तो हमारे अंदर एक अजीब सी हलचल होती है। यह हलचल हमारे दिल से लेकर शरीर तक होती है। यहाँ पर हमने  प्रेम की कहानी   ( love story ) लिखी है। यह सभी कहानी पढ़ने पर आपको भी प्रेम की हलचल देखने को मिलेगी। काफी लोग अच्छा प्रेम की कहानी को पसंद करते है तो यहाँ सच्ची   प्रेम कहानी   ( real love story ) ही है।        यह प्रेम कहानी ( love story in hindi ) एक ऐसे लड़के की है जो प्रेम शब्द के बारे में कुछ नहीं जानता था। उसने कभी भी प्रेम के बारे में नहीं जाना था। चलिए हम उस लड़के के प्रेम कहानी ( love story  ) को जानते थे। एक लड़का था, वह काफी खुश रहता था। उसके जीवन में कोई गम नहीं था। अभी उसकी पढ़ाई ख़त्म नहीं हुए थी। हम आपको बता दें कि वह लड़का पढ़ने में बहुत तेज था। उससे हर टीचर खुश रहते थे। जब वह अगली कक्षा में गया तो उसके कक्षा में एक नई लड़की का दाखिला हुआ। वह लड़की पढ़ने में काफी सही थी। यह लड़का मन का काफी साफ था, वह हमेशा लड़कियों से तो बात करता था लेकिन कोई बुरा नजर नही...

HDFC-SBI-ICICI ग्राहकों के लिए आई बड़ी खबर, 1 सितम्बर से लागू होगा ये नियम पडे.

इमेज
अगर आप HDFC-SBI-ICICI में से किसी बैंक के ग्राहक हैं तो जान लें के अगले महीने यानी 1 सितंबर से बैंक ये नियम लागू करने जा रहे हैं, आइये जानते हैं इस नियम के बारे में  HR Breaking करोड़ों खाताधारकों को ध्‍यान में रखते हुए ड‍िपॉज‍िट इंश्‍योरेंस एंड क्रेड‍िट गारंटी कॉरपोरेशन (DICGC) की तरफ से सभी बैंकों को न‍िर्देश द‍िये गए हैं. डीआईसीजीसी (DICGC) ने 31 अगस्त तक बैंकों से वेबसाइट और इंटरनेट बैंक‍िंग पोर्टल पर लोगो और क्यूआर कोड प्रमुखता से प्रदर्शित करने के ल‍िए कहा है. इसका सबसे ज्‍यादा फायदा एचडीएफसी (HDFC), एसबीआई (SBI) और आईसीआईसीआई बैंक (ICICI Bank) के ग्राहकों को म‍िलेगा. दरअसल, इन तीनों ही बैंकों का देश में सबसे ज्‍यादा कस्‍टमर बेस है. HR Breaking   एसबीआई (SBI) और आईसीआईसीआई बैंक (ICICI Bank) के ग्राहकों को म‍िलेगा. दरअसल, इन तीनों ही बैंकों का देश में सबसे ज्‍यादा कस्‍टमर बेस है. एचडीएफसी देश का सबसे बड़ा बैंक है. वहीं, एसबीआई की बात करें तो यह पब्‍ल‍िक सेक्‍टर का देश का सबसे बड़ा बैंक है. डीआईसीजीसी (DICGC) की तरफ से जमा बीमा योजना के बारे में जागरूकता प...