पोस्ट्स

पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांचा लाचलुचपत विभागाकडून लाच घेताना करेक्ट कार्यक्रम..

इमेज
बार्शी पंचायत समिती मधील कर्मचार्याकडून 2000 लाच घेण्याचा प्रयत्न अँटी करप्शन ब्युरोच्या कर्मचाऱ्याकडून हाणून पाडला आहे घ तक्रारदार तीस वर्षाच्या महिलेने एसीबी कडे तक्रार केली होती  आरोपी क्रमांक 1) श्री. अविनाश देसाई अंकूश, वय - 50 वर्षे, पद- कनिष्ठ लिपीक नेम- प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर वर्ग-3 रा. स्वरुपानंद नगर, वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर 2) श्री. बाबासाहेब सुभाष माने, वय - 40 वर्षे, पद- सहायक लेखाधिकारी नेम- पंचायत समिती बार्शी, जि. सोलापूर वर्ग -3 रा. शिवाजी नगर, वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर 3) इलोसे श्री. निखिल दत्तात्रय मांजरे, वय - 32, पद- डाटा एंट्री ऑपरेटर(कंत्राटी) पंचायत समिती बार्शी, जि. सोलापूर रा. मु.पो. देवगांव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती तरी तडजोडी अंतिम 2000 देण्याचे ठरले पडताळणी दिनांक :- दि. 08/04/2024 सापळा दिनांक व ठिकाण :- दिनांक 08/04/2024 रोजी पंचायत समिती कार्यालय बार्शी, जि. सोलापूर ➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांना व त्यांचे पतीस 2021 मध्ये कोविड आजा...

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टमधून चक्क 'दादा'चं गायब, अजित पवारांच्या जागी मोदींचा फोटो

इमेज
बार्शीतील पत्रकार परिषदेमधील मी महायुतीचा उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी पक्ष का वाढवू असं अर्चना पाटील याचं वक्तव्य व्हायरल होतं असताना, आता दूसरीकडे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून अजित पवार गायब झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. धाराशीव लोकसभा मतदारसंघातून  भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील  यांच्या पत्नी सौ अर्चना पाटील  यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण, ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याच राष्ट्रवादी पक्षाचा आणि नेत्यांचा सौ अर्चना पाटील यांना विसर पडला का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला मी का वाढवू असे म्हणणाऱ्या सौ अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियावर टाकण्यात आलेला पोस्ट चर्चेचा विषय बनला आहे.  धाराशीव (उस्मानाबाद) लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विसर पडला असल्याची सर्वत्...

MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं, एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा

इमेज
स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुणे;प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात...अशा काहीं व्यथा शरद पवार यांच्यापुढे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत .पुणे शहरात एमपीएससी (MPSC) परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने आहेत. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून हे रात्रंदिवस एक करत अभ्यास करत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धोरणांचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. कधी परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही, निकाल लागला तर नियुक्ती वेळेवर होत नाही, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यांचे वय ही निघून जात आहे यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे आपल्या व्यथा आणि घरातील परिस्थिती मांडली. आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं…असा प्रश्नच या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना विचारला.असा झाला संवाद अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने “अस्वस्थ तरुणाईशी शरद पवार यां...

मी कशाला राष्ट्रवादी वाढवू माझा नवरा भाजपमध्ये अजित पवार गटाला घरचा आहे

इमेज
माझा पती भाजपचा आमदार आहे. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू, असे खळबळजनक वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या विधानाने पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देणार्‍या अजित पवार गटाला घाम फुटला आहे. महायुतीमध्ये धाराशिवच्या जागेसाठी काथ्याकुट झाल्यानंतर ही जागा अजित पवार यांच्या गटाला सोडण्यात आली. धाराशिवच्या जागेसाठी तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे अखेर भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तातडीने प्रवेश देवून उमेदवारी जाहीर करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात आमनानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज त्या मतदारसंघातील बार्शी येथे भगवंताच्या दर्शनाला गेल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपण बार्शीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढवणार का? असा प्रश्न विचारला. पत्रकारांच्या सरबत्तीने गोंधळलेल्या अर्चना पाटील यांना त्...

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पाच कोटीची माया जप्त, इतरही वस्तू

इमेज
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सापडण्याच्या घटनाही बऱ्याच ठिकाणी घडू लागल्या आहेत. कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे पोलिसांनी ५.६० कोटी रुपयांची रोख रक्कम, ३ किलो सोने आणि ६८ चांदीच्या छड्या दप्त केल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्लारीमधील ब्रूस टाऊनमध्ये छापेमारी करून हा ऐवज जप्त केला आहे. कंबली बाजारामधील हेमा ज्वेलर्सचे मालक नरेश यांच्या घरातून हे घबाड सापडले आहे. आरोपी नरेश यांना ताब्यात घेण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत बेल्लारीचे पोलीस अधीक्षक रंजीत कुमार बंडारू यांनी सांगितले की, या कारवाईमध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांची रोख रक्कम, चांदीच्या ६८ छड्या आणि १०३ किलो चांदीचे दागिने तसेच ३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीकडे रोख रक्कम आणि सोने-चांदीबाबत कुठलीही वैध कागदपत्रे सापडलेली नाहीत. या प्रकरणात पोलिसांना हवाला व्यवहाराचा संशय असून, त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी के.पी. अॅक्टमधील कलम ९८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपासानंतर आयटी विभागाला याची ...

MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं, एमपीएससी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा

इमेज
स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुणे;प्रतिक्षा यादी, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया वेळेत करण्यासाठी कायदा करावा. महागाईमुळे खानावळ परवडत नाही. वडापाव खाऊन दिवस काढावे लागतात...अशा काहीं व्यथा शरद पवार यांच्यापुढे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत .पुणे शहरात एमपीएससी (MPSC) परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने आहेत. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहून हे रात्रंदिवस एक करत अभ्यास करत असतात. परंतु महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) धोरणांचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. कधी परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही, निकाल लागला तर नियुक्ती वेळेवर होत नाही, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यांचे वय ही निघून जात आहे यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे आपल्या व्यथा आणि घरातील परिस्थिती मांडली. आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं…असा प्रश्नच या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना विचारला.असा झाला संवाद अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने “अस्वस्थ तरुणाईशी शरद पवार यां...

फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पीक विम्याचा लाभ...

इमेज
पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे.15 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.तालुक्यातील 22 हजार 524 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. 15 एप्रीलपासून बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी माहिती दिली आहे. बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील 22 हजार 524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 एप्रिलपासून वर्ग होणार आहे. तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे. त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या 72 तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहे. परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या 22 हजार 524 शेतकऱ्यांचा यात समावेश केला आहे, अशी माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांन...